General knowledge questions सामान्य ज्ञान मराठी प्रश्न 

General knowledge questions सामान्य ज्ञान मराठी प्रश्न

1) सांची स्तूप कोणत्या राज्यात आहे ?

➡️मध्यप्रदेश

2) महानदीचे उगमस्थान कुठे आहे ?

➡️रायपूर

3) ‘Each One, Teach One’ हा कार्यक्रम कशाशी संबंधित आहे ?

➡️प्रौढ शिक्षण

4) प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ?

➡️आत्माराम पांडुरंग

5) आपल्या सौर परिवारात किती ग्रह आहेत ?

➡️8

1) मानवी डोक्याच्या कवटीत असणाऱ्या हाडांची संख्या किती ?

➡️8

2) शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करतो ?

➡️लहान मेंदू

3) कोणत्या अवयवाची त्वचा सर्वात पातळ असते ?

➡️डोळा

4) कोणत्या जिवाणूंमुळे दुधाचे दही होते ?

➡️लॅक्टोबॅसिलिस

5) सिसमोग्राफने काय मोजले जाते ?

➡️भूकंपाची तीव्रता

1) श्रीलंकेचे चलन कोणते ?

➡️श्रीलंका रुपया

2) ‘सत्यार्थ प्रकाश’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?

➡️स्वामी दयानंद सरस्वती

3) ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?

➡️महात्मा फुले

4) ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?

➡️पं जवाहरलाल नेहरू

5) ‘वेदाकडे परत चला’ ही घोषणा कोणी दिली ?

➡️स्वामी दयानंद सरस्वती

1) प्रौढ व्यक्तीच्या दातांची संख्या किती असते ?

➡️32

2) हिंदी महासागरातील ‘मोती’ म्हणून कोणत्या देशाचा उल्लेख केला जातो ?

➡️श्रीलंका

3) श्रीलंकेची सांस्कृतिक राजधानी कोणती ?

➡️कँडी शहर

4) श्रीलंकेचे पूर्वीचे नाव काय होते ?

➡️सिलोन

5) श्रीलंकेचा राष्ट्रीय खेळ कोणता ?

➡️व्हॉलीबॉल

1) ‘भारत माझा देश आहे’ ही प्रतिज्ञा कोणी लिहिली ?

➡️पेदेमरी व्यंकट सुब्बाराव, 1962

2) दूषित हवेमुळे शरीरातील कोणत्या अवयवावर दुष्परिणाम होतो ?

➡️फुफ्फुसे

3) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना कोणी केली ?

➡️डॉ नरेंद्र दाभोलकर

4) बजरंग पुनिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

➡️कुस्तीपटू

5) जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिवस केव्हा पाळला जातो ?

➡️21 सप्टेंबर

1) गोवर रुबेला ही लस कोणत्या वयोगटातील बालकांना दिली जाते ?

➡️9 महिने ते 15 वर्ष

2) महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

➡️अहमदनगर

3) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?

➡️अमरावती

4) पाच अंकी सर्वात लहान संख्या कोणती ?

➡️10,000

5) 1 तास म्हणजे किती सेकंद ?

➡️3600

1) ग्रीस या देशाची राजधानी कोणती ?

➡️अथेन्स

2) नवीन 500 रुपयाच्या नोटांवर कशाचे चित्र आहे ?

➡️लाल किल्ला

3) विद्युत दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार असते ?

➡️टंगस्टन

4) भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण ?

➡️कैलास साकला

5) कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवतात ?

➡️गॅमा

1) ‘राष्ट्रपिता’ असे कोणाला संबोधले जाते ?

➡️महात्मा गांधी

2) ‘जय जवान, जय किसान’ हा नारा कोणी दिला ?

➡️लालबहादूर शास्त्री

3) ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ केव्हा साजरा केला जातो ?

➡️2 ऑक्टोबर

4) महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला ?

➡️2 ऑक्टोबर 1869 (पोरबंदर, गुजरात)

5) लालबहादूर शास्त्री यांचा जन्म केव्हा झाला ?

➡️2 ऑक्टोबर 1904

1) इटली या देशाची राजधानी कोणती ?

➡️रोम

2) राष्ट्रध्वजावरील कोणता रंग समृद्धीचे प्रतीक आहे ?

➡️हिरवा

3) भारतात सध्या उच्च न्यायालय किती आहेत ?

➡️25

4) नेपाळ या देशाचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?

➡️गाय

5) नवीन 200 रुपयाच्या नोटांवर कशाचे चित्र आहे ?

➡️सांची स्तूप

1) अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते ?

➡️गुरुशिखर

2) माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 केव्हापासून अंमलात आला ?

➡️17 ऑक्टोबर 2000

3) ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ कोणत्या वर्षांपासून दिला जातो ?

➡️1955

4) देशाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता ?

➡️परमवीर चक्र

5) देशाचा दुसऱ्या क्रमांकाचा खेळ पुरस्कार कोणता ?

➡️अर्जुन पुरस्कार

1) जगातील सर्वात मोठे बेट कोणते ?

➡️ग्रीनलँड

2) जर्मनी या देशाची राजधानी कोणती ?

➡️बर्लिन

3) राष्ट्रध्वजावरील कोणता रंग शांतीचे प्रतीक आहे ?

➡️पांढरा

4) राष्ट्रध्वजावरील अशोकचक्रात किती आरे आहेत ?

➡️24 आरे

5) भारतीय चलनी नोटांवर किती भाषांचा उल्लेख आहे ?

➡️15

1) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?

➡️राष्ट्रपती

2) ‘अग्निपंख’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

➡️डॉ ए पी जे अब्दुल कलाम

3) जगातील सर्वात मोठे पठार कोणते ?

➡️तिबेटचे पठार

4) जगातील सर्वात उंच इमारत कोणती ?

➡️बुर्ज खलिफा

5) जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे ?

➡️भारत

1) संसदेच्या प्रथम सभागृहास काय म्हणतात ?

➡️लोकसभा

2) संसदेच्या द्वितीय सभागृहास काय म्हणतात ?

➡️राज्यसभा

3) राज्यसभेचा सभापती कोण असतो ?

➡️उपराष्ट्रपती

4) भारतीय संघराज्याचा प्रमुख कोण असतो ?

➡️राष्ट्रपती

5) राष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

➡️5 वर्ष

1) संविधान समितीत किती सदस्यांचा समावेश होता ?

➡️299

2) संविधानाचा मसुदा कोणी तयार केला ?

➡️डॉ बाबासाहेब आंबेडकर

3) संविधानाच्या प्रस्तावनेला काय म्हणतात ?

➡️प्रास्ताविका / उद्देशपत्रिका

4) लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

➡️5 वर्ष

5) राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

➡️6 वर्ष

1) 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील दर 1000 पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण किती आहे ?

➡️940

2) महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या किती ?

➡️67

3) भारतात वनांखालील सर्वाधिक भूभाग कोणत्या राज्यात आहे ?

➡️मध्यप्रदेश

4) ‘जन्मलेल्या शिशूला आरोग्य सुविधा’ हा कोणत्या योजनेचा मुख्य हेतू आहे ?

➡️वात्सल्य योजना

5) 1853 साली सुरू झालेल्या रेल्वेचे पहिले प्रवासी कोण होते ?

➡️नाना शंकरशेठ

1) ‘लाल-बाल-पाल’ असे कोणाला म्हटले जाते ?

➡️लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बीपीनचंद्र पाल

2) ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?

➡️लोकमान्य टिळक

3) ‘भारत सेवक समाजा’ची स्थापना कोणी केली ?

➡️ना गोपालकृष्ण गोखले

4) गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी कोणते गाव निश्चित केले ?

➡️दांडी (गुजरात)

5) ‘स्वातंत्रवीर’ कोणाला म्हटले जाते ?

➡️विनायक दामोदर सावरकर

1) चोवीस तास ऑक्सिजन पुरवठा करणारा वृक्ष कोणता ?

➡️पिंपळ

2) गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरते ?

➡️लोकसंख्या

3) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ‘उद्योग जिल्हा’ म्हणून घोषित करण्यात आले ?

➡️रायगड

4) ‘राज्यात प्रत्येक गावात एकतरी शाळा असली पाहिजे’ ही आज्ञा कोणी काढली ?

➡️छत्रपती शाहू महाराज

5) भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता ?

➡️ज्ञानपीठ पुरस्कार

1) रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते ?

➡️वटवृक्ष

2) भावी पिढीचा शिल्पकार कोणाला म्हटले जाते ?

➡️शिक्षक

3) ‘खेड्याकडे चला’ अशी हाक कोणी दिली ?

➡️महात्मा गांधी

4) ऑलिम्पिक ध्वज सर्वात प्रथम कोणत्या वर्षी फडकविण्यात आले ?

➡️1920 (बेल्जियम)

5) 1 एकर म्हणजे किती आर ?

➡️40 आर

1) मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता ?

➡️चंद्रगुप्त मौर्य

2) प्रसिद्ध लाल किल्ला कोठे आहे ?

➡️दिल्ली

3) शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी काशीहून कोणाला बोलावण्यात आले होते ?

➡️गागाभट्ट

4) शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख कोण होता ?

➡️बहिर्जी नाईक

5) ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली ?

➡️इस 1600

1) भारताची राष्ट्रीय लिपी कोणती ?

➡️देवनागरी

2) भारताचा जगप्रसिद्ध बुद्धीबळपटू कोण ?

➡️विश्वनाथन आनंद

3) 1 टन म्हणजे किती क्विंटल ?

➡️10 क्विंटल

4) पहिली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी झाल्या ?

➡️इ स 1896

5) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा मुख्यालय कोठे आहे ?

➡️लुसाने (स्वित्झर्लंड)

1) पंचायत राजची व्यवस्था कोणत्या साली अस्तित्वात आली ?

➡️1962

2) शेतकऱ्यांना 7/12 व 8-अ चे उतारे कोण देतो ?

➡️तलाठी

3) महसूल खाताचा वर्ग-2 चा अधिकारी कोण असतो ?

➡️तहसीलदार

4) ‘तालुका दंडाधिकारी’ म्हणून कोण काम पाहतो ?

➡️तहसीलदार

5) ‘ऑस्कर’ या पुरस्कारासाठी नामांकन झालेला पहिला मराठी चित्रपट कोणता ?

➡️श्वास (2004)

1) आशिया खंडातील सर्वात मोठा खत कारखाना कोठे आहे ?

➡️सिंद्री (झारखंड)

2) मुंग्यांच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?

➡️वारूळ

3) पक्ष्याच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?

➡️घरटे

4) बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय ?

➡️मुरलीधर देविदास आमटे

5) अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय ?

➡️किसन बाबुराव हजारे

1) हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो ?

➡️14 सप्टेंबर

2) केळीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?

➡️तामिळनाडू

3) भारतातील सर्वात लांब धरण कोणते ?

➡️हिराकुंड

4) कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ?

➡️जिराफ

5) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे ?

➡️वाशिंग्टन

1) विधानपरिषदेच्या सभासदांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

➡️6 वर्ष

2) मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कोणती ?

➡️औरंगाबाद, नागपूर, पणजी

3) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?

➡️राष्ट्रपती

4) राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च अधिकारी कोण असतो ?

➡️पोलीस महासंचालक

5) जिल्हा पातळीवर कायदा व सुव्यवस्था कोण पाहतो ?

➡️जिल्हा पोलीस अधीक्षक

1) जागतिक जलदिन केव्हा साजरा केला जातो ?

➡️22 मार्च

2) भारतातील सर्वात मोठा व्याघ्र अभयारण्य कोणता ?

➡️कार्बेट

3) हिवताप कोणत्या डासांमुळे होतो ?

➡️अनाफेलीस डास (मादी)

4) चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त आदिवासी जमात कोणती ?

➡️गोंड

5) लिएण्डर पेस हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

➡️टेनिस

1) ‘राष्ट्रीय युवक दिन’ केव्हा साजरा केला जातो ?

➡️12 जानेवारी

2) विधानसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

➡️5 वर्ष

3) विधानसभेच्या सदस्याला काय म्हणतात ?

➡️आमदार

4) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते ?

➡️नागपूर

5) राज्याचा प्रमुख कोण असतो ?

➡️राज्यपाल

1) ‘जागतिक साक्षरता दिवस’ केव्हा साजरा केला जातो ?

➡️8 सप्टेंबर

2) ‘जागतिक साक्षरता दिवस’ कोणत्या वर्षीपासून साजरा केला जातो ?

➡️1966

3) रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य कोणते ?

➡️स्वावलंबी शिक्षण

4) स्वामी विवेकानंद यांच्या गुरुचे नाव काय ?

➡️रामकृष्ण परमहंस

5) गगन नारंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

➡️शुटींग

1) भारताच्या एकीकरणाचे शिल्पकार कोणाला म्हणतात ?

➡️सरदार पटेल

2) ‘सामाजिक न्याय दिन’ केव्हा साजरा केला जातो ?

➡️26 जून

3) ‘कमवा व शिका’ या संकल्पनेचे जनक कोण ?

➡️कर्मवीर भाऊराव पाटील

4) जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?

➡️राज्यपाल

5) कोणत्या क्रिकेटपटूने एकदिवसीय सामन्यात तीन वेळा द्विशतक झळकविण्याचा पराक्रम केला ?

➡️रोहित शर्मा

1) ‘शिक्षक दिन’ केव्हा साजरा केला जातो ?

➡️5 सप्टेंबर

2) शिक्षक दिन कोणाच्या जन्म दिवसानिमित्त साजरा केला जातो ?

➡️डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन

3) जगात किती देशात शिक्षक दिवस साजरा केला जातो ?

➡️100

4) भारतात कोणत्या वर्षी प्रथम शिक्षक दिवस साजरा केला गेला ?

➡️1962

5) डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म केव्हा झाला ?

➡️5 सप्टेंबर 1888

1) ‘होमरुल लीग’ ची स्थापना कोणी केली ? डॉ अँनी बेझंट

2) शिवसेनेचे पक्षप्रमुख कोण आहेत ?

➡️उद्धव ठाकरे

3) वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेत हवेतील कोणता वायू शोषून घेतात ?

➡️कार्बन डायआक्साईड

4) भारतात सर्वप्रथम सूर्योदय व सूर्यास्त कोणत्या राज्यात होते ?

➡️अरुणाचल प्रदेश

5) ‘द वाल’ असे कोणत्या क्रिकेट खेळाडूला म्हटले जाते ?

➡️राहुल द्रविड

1) महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत ?

➡️भगत सिंह कोश्यारी

2) ‘अँटीरेबीज लस’ कोणी शोधून काढली ?

➡️लुई पाश्चर

3) हृदयरोपणाचे जनक कोणाला म्हटले जाते ?

➡️ख्रिश्चन बर्नाड

4) आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हटले जाते ?

➡️राजाराममोहन राय

5) आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हणतात ?

➡️केशवसुत

1) भारताचे कृषिमंत्री कोण आहेत ?

➡️मा. राधामोहन सिंह

2) ‘देवीची लस’ कोणी शोधून काढली ?

➡️एडवर्ड जेन्नर

3) रक्तगट कोणी शोधून काढले ?

➡️कार्ल लँडस्टेनर

4) भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात ?

➡️लोकमान्य टिळक

5) पी व्ही सिंधू ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

➡️बॅडमिंटन

1) महाराष्ट्राचे कृषिमंत्री कोण आहेत ?

➡️मा. सदाशिव खोत

2) आनंदवनाची स्थापना कोणी केली ?

➡️बाबा आमटे

3) मुलींची पहिली शाळा कोणी काढली ?

➡️महात्मा फुले

4) ‘पोलिओची लस कोणी शोधून काढली ?

➡️साल्क

5) कर्नाटक या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?

➡️नीलकंठ

1) श्वसनासाठी आपण कोणता वायू घेतो ?

➡️ऑक्सिजन

2) ऑलिम्पिक खेळ दर किती वर्षांनी होतात ?

➡️4

3) शरीराच्या हालचालीवर कोण नियंत्रण ठेवतो ?

➡️मेंदू

4) कथकली हे कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे ?

➡️केरळ

5) गौतम बुद्धाची जन्मभूमी कोणती ?

➡️लुम्बिनी (नेपाळ)

1) चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती कोण ?

➡️नील आर्मस्ट्राँग

2) भारतात सर्वात शेवटी तयार झालेले राज्य कोणते ?

➡️तेलंगाणा

3) सर्वात जास्त लोकसंख्येचा देश कोणता ?

➡️चीन

4) सूर्य किरणांपासून कोणते जीवनसत्त्व मिळते ?

➡️’ड’

5) लीप वर्षात किती दिवस असतात ?

➡️366

1) उडीसा या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?

➡️मोर

2) शिवाजी महाराजाची समाधी स्थळ कोठे आहे ?

➡️रायगड

3) तापमापकामध्ये कशाचा वापर करतात ?

➡️पारा

4) तंबाखूमध्ये सर्वात जास्त विषारी पदार्थ कोणता ?

➡️निकोटिन

5) भारतीय खेळातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता ?

➡️राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

1) भारतात केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती आहे ?

➡️9

2) ‘दासबोध’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?

➡️समर्थ रामदास

3) शिवाजीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोणत्या मंदिरात घेतली ?

➡️रायरेश्वर मंदिर

4) महाराष्ट्रातील शैक्षणिक शहर कोणते ?

➡️पुणे

5) पहिले सजीव कोठे निर्माण झाले ?

➡️पाण्यात

1) समर्थ रामदासाचे मूळनाव काय होते ?

➡️नारायण

2) शिवाजीचे ‘शिवाजी’ हे नाव कशावरून ठेवले ?

➡️शिवनेरी किल्यावर जन्म झाला म्हणून

3) राष्ट्रध्वजावरील कोणता रंग त्यागाचे प्रतीक आहे ?

➡️केशरी

4) महाराष्ट्रातील सर्वात मोठा उद्योग कोणता ?

➡️कापड

5) भारतातील मानव निर्मित सर्वात मोठी वास्तू कोणती ?

➡️ताजमहाल

1) गुजरात या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?

➡️रोहित

2) फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात ?

➡️सुरवंट

3) वाघाच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?

➡️गुहा

4) वर्षातील कोणत्या दिवशी दिवस व रात्र सारखेच असते ?

➡️22 मार्च व 22 सप्टेंबर

5) महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली ?

➡️श्री चक्रधर स्वामी

1) ‘टायगर स्टेट’ असे कोणत्या राज्याला म्हणतात ?

➡️मध्यप्रदेश

2) शुद्ध हवेला काय नसते ?

➡️रंग, वास, चव

3) ज्ञानेंद्रिये किती व कोणते ?

➡️5 (डोळे, कान, नाक, जीभ, व त्वचा)

4) ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?

➡️महात्मा फुले

5) ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ केव्हा साजरा केला जातो ?

➡️11 नोव्हेंबर

 

Scroll to Top