General knowledge questions सामान्य ज्ञान मराठी प्रश्न
1) सांची स्तूप कोणत्या राज्यात आहे ?
➡️मध्यप्रदेश
2) महानदीचे उगमस्थान कुठे आहे ?
➡️रायपूर
3) ‘Each One, Teach One’ हा कार्यक्रम कशाशी संबंधित आहे ?
➡️प्रौढ शिक्षण
4) प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ?
➡️आत्माराम पांडुरंग
5) आपल्या सौर परिवारात किती ग्रह आहेत ?
➡️8
1) मानवी डोक्याच्या कवटीत असणाऱ्या हाडांची संख्या किती ?
➡️8
2) शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करतो ?
➡️लहान मेंदू
3) कोणत्या अवयवाची त्वचा सर्वात पातळ असते ?
➡️डोळा
4) कोणत्या जिवाणूंमुळे दुधाचे दही होते ?
➡️लॅक्टोबॅसिलिस
5) सिसमोग्राफने काय मोजले जाते ?
➡️भूकंपाची तीव्रता
1) श्रीलंकेचे चलन कोणते ?
➡️श्रीलंका रुपया
2) ‘सत्यार्थ प्रकाश’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
➡️स्वामी दयानंद सरस्वती
3) ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
➡️महात्मा फुले
4) ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
➡️पं जवाहरलाल नेहरू
5) ‘वेदाकडे परत चला’ ही घोषणा कोणी दिली ?
➡️स्वामी दयानंद सरस्वती
1) प्रौढ व्यक्तीच्या दातांची संख्या किती असते ?
➡️32
2) हिंदी महासागरातील ‘मोती’ म्हणून कोणत्या देशाचा उल्लेख केला जातो ?
➡️श्रीलंका
3) श्रीलंकेची सांस्कृतिक राजधानी कोणती ?
➡️कँडी शहर
4) श्रीलंकेचे पूर्वीचे नाव काय होते ?
➡️सिलोन
5) श्रीलंकेचा राष्ट्रीय खेळ कोणता ?
➡️व्हॉलीबॉल
1) ‘भारत माझा देश आहे’ ही प्रतिज्ञा कोणी लिहिली ?
➡️पेदेमरी व्यंकट सुब्बाराव, 1962
2) दूषित हवेमुळे शरीरातील कोणत्या अवयवावर दुष्परिणाम होतो ?
➡️फुफ्फुसे
3) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना कोणी केली ?
➡️डॉ नरेंद्र दाभोलकर
4) बजरंग पुनिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
➡️कुस्तीपटू
5) जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिवस केव्हा पाळला जातो ?
➡️21 सप्टेंबर
1) गोवर रुबेला ही लस कोणत्या वयोगटातील बालकांना दिली जाते ?
➡️9 महिने ते 15 वर्ष
2) महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
➡️अहमदनगर
3) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?
➡️अमरावती
4) पाच अंकी सर्वात लहान संख्या कोणती ?
➡️10,000
5) 1 तास म्हणजे किती सेकंद ?
➡️3600
1) ग्रीस या देशाची राजधानी कोणती ?
➡️अथेन्स
2) नवीन 500 रुपयाच्या नोटांवर कशाचे चित्र आहे ?
➡️लाल किल्ला
3) विद्युत दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार असते ?
➡️टंगस्टन
4) भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण ?
➡️कैलास साकला
5) कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवतात ?
➡️गॅमा
1) ‘राष्ट्रपिता’ असे कोणाला संबोधले जाते ?
➡️महात्मा गांधी
2) ‘जय जवान, जय किसान’ हा नारा कोणी दिला ?
➡️लालबहादूर शास्त्री
3) ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ केव्हा साजरा केला जातो ?
➡️2 ऑक्टोबर
4) महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला ?
➡️2 ऑक्टोबर 1869 (पोरबंदर, गुजरात)
5) लालबहादूर शास्त्री यांचा जन्म केव्हा झाला ?
➡️2 ऑक्टोबर 1904
1) इटली या देशाची राजधानी कोणती ?
➡️रोम
2) राष्ट्रध्वजावरील कोणता रंग समृद्धीचे प्रतीक आहे ?
➡️हिरवा
3) भारतात सध्या उच्च न्यायालय किती आहेत ?
➡️25
4) नेपाळ या देशाचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?
➡️गाय
5) नवीन 200 रुपयाच्या नोटांवर कशाचे चित्र आहे ?
➡️सांची स्तूप
1) अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते ?
➡️गुरुशिखर
2) माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 केव्हापासून अंमलात आला ?
➡️17 ऑक्टोबर 2000
3) ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ कोणत्या वर्षांपासून दिला जातो ?
➡️1955
4) देशाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता ?
➡️परमवीर चक्र
5) देशाचा दुसऱ्या क्रमांकाचा खेळ पुरस्कार कोणता ?
➡️अर्जुन पुरस्कार
1) जगातील सर्वात मोठे बेट कोणते ?
➡️ग्रीनलँड
2) जर्मनी या देशाची राजधानी कोणती ?
➡️बर्लिन
3) राष्ट्रध्वजावरील कोणता रंग शांतीचे प्रतीक आहे ?
➡️पांढरा
4) राष्ट्रध्वजावरील अशोकचक्रात किती आरे आहेत ?
➡️24 आरे
5) भारतीय चलनी नोटांवर किती भाषांचा उल्लेख आहे ?
➡️15
1) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?
➡️राष्ट्रपती
2) ‘अग्निपंख’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
➡️डॉ ए पी जे अब्दुल कलाम
3) जगातील सर्वात मोठे पठार कोणते ?
➡️तिबेटचे पठार
4) जगातील सर्वात उंच इमारत कोणती ?
➡️बुर्ज खलिफा
5) जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे ?
➡️भारत
1) संसदेच्या प्रथम सभागृहास काय म्हणतात ?
➡️लोकसभा
2) संसदेच्या द्वितीय सभागृहास काय म्हणतात ?
➡️राज्यसभा
3) राज्यसभेचा सभापती कोण असतो ?
➡️उपराष्ट्रपती
4) भारतीय संघराज्याचा प्रमुख कोण असतो ?
➡️राष्ट्रपती
5) राष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
➡️5 वर्ष
1) संविधान समितीत किती सदस्यांचा समावेश होता ?
➡️299
2) संविधानाचा मसुदा कोणी तयार केला ?
➡️डॉ बाबासाहेब आंबेडकर
3) संविधानाच्या प्रस्तावनेला काय म्हणतात ?
➡️प्रास्ताविका / उद्देशपत्रिका
4) लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
➡️5 वर्ष
5) राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
➡️6 वर्ष
1) 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील दर 1000 पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण किती आहे ?
➡️940
2) महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या किती ?
➡️67
3) भारतात वनांखालील सर्वाधिक भूभाग कोणत्या राज्यात आहे ?
➡️मध्यप्रदेश
4) ‘जन्मलेल्या शिशूला आरोग्य सुविधा’ हा कोणत्या योजनेचा मुख्य हेतू आहे ?
➡️वात्सल्य योजना
5) 1853 साली सुरू झालेल्या रेल्वेचे पहिले प्रवासी कोण होते ?
➡️नाना शंकरशेठ
1) ‘लाल-बाल-पाल’ असे कोणाला म्हटले जाते ?
➡️लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बीपीनचंद्र पाल
2) ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
➡️लोकमान्य टिळक
3) ‘भारत सेवक समाजा’ची स्थापना कोणी केली ?
➡️ना गोपालकृष्ण गोखले
4) गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी कोणते गाव निश्चित केले ?
➡️दांडी (गुजरात)
5) ‘स्वातंत्रवीर’ कोणाला म्हटले जाते ?
➡️विनायक दामोदर सावरकर
1) चोवीस तास ऑक्सिजन पुरवठा करणारा वृक्ष कोणता ?
➡️पिंपळ
2) गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरते ?
➡️लोकसंख्या
3) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ‘उद्योग जिल्हा’ म्हणून घोषित करण्यात आले ?
➡️रायगड
4) ‘राज्यात प्रत्येक गावात एकतरी शाळा असली पाहिजे’ ही आज्ञा कोणी काढली ?
➡️छत्रपती शाहू महाराज
5) भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता ?
➡️ज्ञानपीठ पुरस्कार
1) रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते ?
➡️वटवृक्ष
2) भावी पिढीचा शिल्पकार कोणाला म्हटले जाते ?
➡️शिक्षक
3) ‘खेड्याकडे चला’ अशी हाक कोणी दिली ?
➡️महात्मा गांधी
4) ऑलिम्पिक ध्वज सर्वात प्रथम कोणत्या वर्षी फडकविण्यात आले ?
➡️1920 (बेल्जियम)
5) 1 एकर म्हणजे किती आर ?
➡️40 आर
1) मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता ?
➡️चंद्रगुप्त मौर्य
2) प्रसिद्ध लाल किल्ला कोठे आहे ?
➡️दिल्ली
3) शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी काशीहून कोणाला बोलावण्यात आले होते ?
➡️गागाभट्ट
4) शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख कोण होता ?
➡️बहिर्जी नाईक
5) ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली ?
➡️इस 1600
1) भारताची राष्ट्रीय लिपी कोणती ?
➡️देवनागरी
2) भारताचा जगप्रसिद्ध बुद्धीबळपटू कोण ?
➡️विश्वनाथन आनंद
3) 1 टन म्हणजे किती क्विंटल ?
➡️10 क्विंटल
4) पहिली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी झाल्या ?
➡️इ स 1896
5) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा मुख्यालय कोठे आहे ?
➡️लुसाने (स्वित्झर्लंड)
1) पंचायत राजची व्यवस्था कोणत्या साली अस्तित्वात आली ?
➡️1962
2) शेतकऱ्यांना 7/12 व 8-अ चे उतारे कोण देतो ?
➡️तलाठी
3) महसूल खाताचा वर्ग-2 चा अधिकारी कोण असतो ?
➡️तहसीलदार
4) ‘तालुका दंडाधिकारी’ म्हणून कोण काम पाहतो ?
➡️तहसीलदार
5) ‘ऑस्कर’ या पुरस्कारासाठी नामांकन झालेला पहिला मराठी चित्रपट कोणता ?
➡️श्वास (2004)
1) आशिया खंडातील सर्वात मोठा खत कारखाना कोठे आहे ?
➡️सिंद्री (झारखंड)
2) मुंग्यांच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?
➡️वारूळ
3) पक्ष्याच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?
➡️घरटे
4) बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय ?
➡️मुरलीधर देविदास आमटे
5) अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय ?
➡️किसन बाबुराव हजारे
1) हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो ?
➡️14 सप्टेंबर
2) केळीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?
➡️तामिळनाडू
3) भारतातील सर्वात लांब धरण कोणते ?
➡️हिराकुंड
4) कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ?
➡️जिराफ
5) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे ?
➡️वाशिंग्टन
1) विधानपरिषदेच्या सभासदांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
➡️6 वर्ष
2) मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कोणती ?
➡️औरंगाबाद, नागपूर, पणजी
3) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?
➡️राष्ट्रपती
4) राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च अधिकारी कोण असतो ?
➡️पोलीस महासंचालक
5) जिल्हा पातळीवर कायदा व सुव्यवस्था कोण पाहतो ?
➡️जिल्हा पोलीस अधीक्षक
1) जागतिक जलदिन केव्हा साजरा केला जातो ?
➡️22 मार्च
2) भारतातील सर्वात मोठा व्याघ्र अभयारण्य कोणता ?
➡️कार्बेट
3) हिवताप कोणत्या डासांमुळे होतो ?
➡️अनाफेलीस डास (मादी)
4) चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त आदिवासी जमात कोणती ?
➡️गोंड
5) लिएण्डर पेस हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
➡️टेनिस
1) ‘राष्ट्रीय युवक दिन’ केव्हा साजरा केला जातो ?
➡️12 जानेवारी
2) विधानसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
➡️5 वर्ष
3) विधानसभेच्या सदस्याला काय म्हणतात ?
➡️आमदार
4) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते ?
➡️नागपूर
5) राज्याचा प्रमुख कोण असतो ?
➡️राज्यपाल
1) ‘जागतिक साक्षरता दिवस’ केव्हा साजरा केला जातो ?
➡️8 सप्टेंबर
2) ‘जागतिक साक्षरता दिवस’ कोणत्या वर्षीपासून साजरा केला जातो ?
➡️1966
3) रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य कोणते ?
➡️स्वावलंबी शिक्षण
4) स्वामी विवेकानंद यांच्या गुरुचे नाव काय ?
➡️रामकृष्ण परमहंस
5) गगन नारंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
➡️शुटींग
1) भारताच्या एकीकरणाचे शिल्पकार कोणाला म्हणतात ?
➡️सरदार पटेल
2) ‘सामाजिक न्याय दिन’ केव्हा साजरा केला जातो ?
➡️26 जून
3) ‘कमवा व शिका’ या संकल्पनेचे जनक कोण ?
➡️कर्मवीर भाऊराव पाटील
4) जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो ?
➡️राज्यपाल
5) कोणत्या क्रिकेटपटूने एकदिवसीय सामन्यात तीन वेळा द्विशतक झळकविण्याचा पराक्रम केला ?
➡️रोहित शर्मा
1) ‘शिक्षक दिन’ केव्हा साजरा केला जातो ?
➡️5 सप्टेंबर
2) शिक्षक दिन कोणाच्या जन्म दिवसानिमित्त साजरा केला जातो ?
➡️डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन
3) जगात किती देशात शिक्षक दिवस साजरा केला जातो ?
➡️100
4) भारतात कोणत्या वर्षी प्रथम शिक्षक दिवस साजरा केला गेला ?
➡️1962
5) डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म केव्हा झाला ?
➡️5 सप्टेंबर 1888
1) ‘होमरुल लीग’ ची स्थापना कोणी केली ? डॉ अँनी बेझंट
2) शिवसेनेचे पक्षप्रमुख कोण आहेत ?
➡️उद्धव ठाकरे
3) वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेत हवेतील कोणता वायू शोषून घेतात ?
➡️कार्बन डायआक्साईड
4) भारतात सर्वप्रथम सूर्योदय व सूर्यास्त कोणत्या राज्यात होते ?
➡️अरुणाचल प्रदेश
5) ‘द वाल’ असे कोणत्या क्रिकेट खेळाडूला म्हटले जाते ?
➡️राहुल द्रविड
1) महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत ?
➡️भगत सिंह कोश्यारी
2) ‘अँटीरेबीज लस’ कोणी शोधून काढली ?
➡️लुई पाश्चर
3) हृदयरोपणाचे जनक कोणाला म्हटले जाते ?
➡️ख्रिश्चन बर्नाड
4) आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हटले जाते ?
➡️राजाराममोहन राय
5) आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हणतात ?
➡️केशवसुत
1) भारताचे कृषिमंत्री कोण आहेत ?
➡️मा. राधामोहन सिंह
2) ‘देवीची लस’ कोणी शोधून काढली ?
➡️एडवर्ड जेन्नर
3) रक्तगट कोणी शोधून काढले ?
➡️कार्ल लँडस्टेनर
4) भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात ?
➡️लोकमान्य टिळक
5) पी व्ही सिंधू ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
➡️बॅडमिंटन
1) महाराष्ट्राचे कृषिमंत्री कोण आहेत ?
➡️मा. सदाशिव खोत
2) आनंदवनाची स्थापना कोणी केली ?
➡️बाबा आमटे
3) मुलींची पहिली शाळा कोणी काढली ?
➡️महात्मा फुले
4) ‘पोलिओची लस कोणी शोधून काढली ?
➡️साल्क
5) कर्नाटक या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?
➡️नीलकंठ
1) श्वसनासाठी आपण कोणता वायू घेतो ?
➡️ऑक्सिजन
2) ऑलिम्पिक खेळ दर किती वर्षांनी होतात ?
➡️4
3) शरीराच्या हालचालीवर कोण नियंत्रण ठेवतो ?
➡️मेंदू
4) कथकली हे कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे ?
➡️केरळ
5) गौतम बुद्धाची जन्मभूमी कोणती ?
➡️लुम्बिनी (नेपाळ)
1) चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती कोण ?
➡️नील आर्मस्ट्राँग
2) भारतात सर्वात शेवटी तयार झालेले राज्य कोणते ?
➡️तेलंगाणा
3) सर्वात जास्त लोकसंख्येचा देश कोणता ?
➡️चीन
4) सूर्य किरणांपासून कोणते जीवनसत्त्व मिळते ?
➡️’ड’
5) लीप वर्षात किती दिवस असतात ?
➡️366
1) उडीसा या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?
➡️मोर
2) शिवाजी महाराजाची समाधी स्थळ कोठे आहे ?
➡️रायगड
3) तापमापकामध्ये कशाचा वापर करतात ?
➡️पारा
4) तंबाखूमध्ये सर्वात जास्त विषारी पदार्थ कोणता ?
➡️निकोटिन
5) भारतीय खेळातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता ?
➡️राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
1) भारतात केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती आहे ?
➡️9
2) ‘दासबोध’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
➡️समर्थ रामदास
3) शिवाजीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोणत्या मंदिरात घेतली ?
➡️रायरेश्वर मंदिर
4) महाराष्ट्रातील शैक्षणिक शहर कोणते ?
➡️पुणे
5) पहिले सजीव कोठे निर्माण झाले ?
➡️पाण्यात
1) समर्थ रामदासाचे मूळनाव काय होते ?
➡️नारायण
2) शिवाजीचे ‘शिवाजी’ हे नाव कशावरून ठेवले ?
➡️शिवनेरी किल्यावर जन्म झाला म्हणून
3) राष्ट्रध्वजावरील कोणता रंग त्यागाचे प्रतीक आहे ?
➡️केशरी
4) महाराष्ट्रातील सर्वात मोठा उद्योग कोणता ?
➡️कापड
5) भारतातील मानव निर्मित सर्वात मोठी वास्तू कोणती ?
➡️ताजमहाल
1) गुजरात या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?
➡️रोहित
2) फुलपाखराच्या अळीला काय म्हणतात ?
➡️सुरवंट
3) वाघाच्या निवाऱ्याला काय म्हणतात ?
➡️गुहा
4) वर्षातील कोणत्या दिवशी दिवस व रात्र सारखेच असते ?
➡️22 मार्च व 22 सप्टेंबर
5) महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली ?
➡️श्री चक्रधर स्वामी
1) ‘टायगर स्टेट’ असे कोणत्या राज्याला म्हणतात ?
➡️मध्यप्रदेश
2) शुद्ध हवेला काय नसते ?
➡️रंग, वास, चव
3) ज्ञानेंद्रिये किती व कोणते ?
➡️5 (डोळे, कान, नाक, जीभ, व त्वचा)
4) ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
➡️महात्मा फुले
5) ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ केव्हा साजरा केला जातो ?
➡️11 नोव्हेंबर